Skip to main content

Posts

Showing posts from October, 2017

कोलकाताची ब्रिटिशकालीन स्मृतिचित्रे उलगडली!, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विशेष प्रदर्शन

मुंबईप्रमाणेच देशातील प्रमुख शहरांना वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची जोड मिळाली आहे. त्यामुळे शहरातील इतिहासाच्या पाऊलखुणांना भेट देण्याची संधी फार दुर्मीळ असते.   मुंबई : मुंबईप्रमाणेच देशातील प्रमुख शहरांना वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची जोड मिळाली आहे. त्यामुळे शहरातील इतिहासाच्या पाऊलखुणांना भेट देण्याची संधी फार दुर्मीळ असते. मात्र नुकतेच कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने एका वेगळ्या धाटणीच्या प्रदर्शनातून कोलकाता शहराच्या इतिहासाशी ऋणानुबंध जोडणारे अनोखे प्रदर्शन आयोजित केले आहे. कोलकाता १८ व्या आणि १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ‘महालांचे शहर’ म्हणून ओळखले जात होते. कोलकाता लंडननंतर इंग्रजी साम्राज्याचे दुसरे मुख्य शहर बनले. इ.स. १७७३ पर्यंत कोलकाता इंग्रज भारताची राजधानी बनली तसेच ते साम्रज्याच्या शक्तीचे प्रदर्शन करणाºया बºयाच सार्वजनिक इमारतींचे केंद्र बनले. या ब्रिटिशकालीन कोलकाता शहराची स्मृतिचित्रे ‘कोलकाता वसाहतकालीन दृष्टिक्षेप’ या प्रदर्शनातून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयमध्ये प्रिंट्स अ‍ॅण्ड ड्रॉइंग गॅलरी येथे मांडण्यात आली...

शनिवार वाडा एक रहस्य

'Paranda fort' dangerous & magical fort in maharashtra. असा परंडा किल्ला जो 99% लोकांना माहिती नाही

Padmadurg (Kasa Fort) - A Dream of every Traveller

Trek to the first fort captured by Chhatrapati Shivaji Maharaj - Torana Trek

Lohagad fort Trekking and Info - लोहगड कील्ला - Near Lonavala , Pune

शिवनेरी किल्ला : शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि किल्ल्या वरील पुरातन लेणी

सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये !! Sinhagad fort information

RAIGAD FORT .......रायगड किल्ल्याची माहिती मराठीत.....

संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज...

संत तुकाराम महाराज

छत्रपती शिवरायांवरती एक चांगला व्हिडीओ

स्वराज्यात कोणीही भुकेने मेल नाही किंवा उपाशीपोटी झोपलेल दिसत नाही....!

स्वराज्यातील प्रत्तेक हाताला काम अन काम करणार्या प्रत्तेक हातात दाम. महाराजांकडे काम जेसे खात्रीने मिळायचे तसेच पगार देखिल खात्रीने मिळायचा, त्यामुळे महाराजांकडे काही काम निघालेकी लोक हजारोंच्या संख्येने भरती होत असत. आणि विशेष म्हणजे कसलीही जात, पात, धर्म, भाषा, पंथ न विचारता केवळ काम करण्याची क्षमता असणार्या गरजू लोकांना महाराज काम देत असत..... आता गरजू माणूस म्हटले की त्याच्या काही गरजा, देणीघेनी आणि व्यवहार हे आले की आणि ते पूर्ण करण्यासाठी रोख पैसा लागतो ही सर्वसामान्य माणसाची गरज ओळखुनच महाराजांनी जगात पहिली रोजगार हमी पगाराची हमी दिली आणि पगारही रोखीतच दिला. रोखीत पगार मग ते स्वार शिपाई ते अगदी मंत्री, सेनापती असो अशा सर्वांना रोखीत पगार देण्याची १६व्या शतकात व्यवस्था निर्माण करणारे शिवाजी महाराज पाहिले वास्तववादी अर्थव्यवस्था निर्माण करणारे राजे होते. practical economis जे सर्वसामान्य समाज आणि पर्यायानेराष्ट्र उभे करणे. स्वराज्यात कोणीही भुकेने मेल नाही किंवा उपाशीपोटी झोपलेल दिसत नाही....! || जय शिवराय ||

शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे. महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात. शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यं...

छत्रपती शिवराय